अंधाराची साडी तिला चांदण्याची खडी…. ” नेसले ग बाई मी चंद्रकळा ठिपक्यांची, “तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या कृष्णाची”. “आठवणीतील चंद्रकळे वर… हळदी कुंकू डाग पडे…. संक्रांतीचे वाण घ्यावया पदर होतसे सहज पुढे”…. “आणिक ही चंद्रकळा भारी माझ्या आवडीची ! पदराला चंद्रचंद्र नक्षत्रांच्या कशिद्यायची”. […]
जन्म मुहूर्ताऐवजी स्वराज्य मुहूर्तावर जन्माला आलेले कन्यारत्न म्हणजे स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ. युगायुगांचा अंधार दूर करणारी ही कन्या. अशा योगावर जन्माला आलेली शक्ती सर्वगुणसंपन्न असते. स्वकर्तृत्वाने मोठी होते व इतिहास घडविते. जन्माचा काळ पारतंत्र्याचा परंतू दोन पिढ्यांपर्यंत मनामनात हिंदवी स्वराज्याची मशाल पेटती ठेवून विजय पताका फडकावली. याचा आनंद समाधान आणि हे […]
दिवसाचे सोपस्कार करून झाले.घरातील सर्वजण,भेटायला येणारे नातेवाईकांचे रडणे, सांत्वन ऐकून, बोलून, थकून झोपले होते….ती मात्र आज समाधानाने,भयमुक्त होऊन बाळाकडे पाहून शांत झोपली होती. तिचा संसार नव्याने सुरु होणार होता. एका तपानंतर शांत चेहरा उत्साही दिसत होता. सगळा भूतकाळ विसरणार होती. ठरवून केलेलं अगदी सगळंकाही. तिच्याजवळ दुसरा पर्यायच नव्हता!कामाला गेल्यावर […]
जीवन की राह नयी, बात वहीं, फिर राह ये चलकर देखेंगे। सच, सच नही तो, ना सही, थोडा झूट सुनकर समझेंगे। इमान, मान की लौ कहीं, चिराग मे जलकर सोचेंगे। सपनो मे कहीं, दुनिया है वहीं, ख्वाबोंको संभलकर रखेंगे पर नही, उडान की जिद् यहीं, तारोंकों समेटकर लायेंगे। हार […]
सरिता, निश्चल शीतल रेत उष्मा, स्तब्ध अविचल। सरिता शैल, संघर्ष हर मील सरिता मौन, पनघट सिसके जान ले कौन ? सरिता जीवन, नीत नये वन अनुभव से जाने मन मन । तिमिरत्यागी, फिर नभ मे सुखदभोर, पंछी गुंजते मान ले कौन ? हरियाली किनारे आये कहांसे गिले किनारे, पैर […]
सांजवेळी नित्य निळ्या निळाईचे… क्षणात लोपणे केशरकाल्याचे… शब्दफुलांचे गंध दरवळती साठवणींचे… क्षणभराचे अस्तित्व अर्थांचे… शब्दांचा शोध घेती भावमनीचे… अर्थ खेळ सारे चालती गुढरेषांचे… प्रकाशने नीत घडती कवितांचे… लोप पावणे भासे का चांदण्यांचे… विखूरणे अंती गोफ चंद्रिकांचे… प्रकाशकण जणू अक्षर काजव्यांचे… […]
नववर्षाच्या खूप खूप आधी मनःपूर्वक शुभेच्छा ! …. दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी होणारी आपली संस्कृती , सर्वांना आपलसं करून घेणारी परंपरा….अभिनंदनीय आहे परंतू तेच आपलं समजण्याचा , मानण्याचा नकळत गैरसमज होऊ शकतो. …. […]
मधला मार्ग काढण्याचे कौशल्य म्हणजे तडजोड…. मला काय वाटते? यापेक्षा योग्य काय हे समजले की तडजोड करायला सोपे जाते. समाजमान्य व्यवस्था सुरळीत व्हाव्यात म्हणून जेवढे आवश्यक आणि शक्य होते तितकी तडजोड नक्कीच करावी. व्यवस्थापनातील आदर्श यशाचा मार्ग आहे. हे व्यवस्थापन समाजमान्य व्यवस्था म्हणजेच कुटुंब, नातेवाईक, कामाचे ठिकाण, परिसरातील व्यक्तींशी समायोजन, […]
म्हणूनच आंतरक्रिया शब्द रूढ झाला असेल !हृदय भरून येते, ह्रदय सद्गदित होते, हृदयात धडकी भरते, “कृष्ण सुदामाची गोष्ट ऐकली की मित्रता पाहून हृदय भरून येते”. ” भरताचे, लक्ष्मणाचे बंधूप्रेम ऐकले की हृदय सद्गदित होते”. “कृष्णाचे विराट रूप पाहून पुर्ण सभेत काही जणांच्या हृदयात धडकी भरली.”…….पुरूष सुद्धा कोमल हृदयी असतो…तर […]
चालायला लागले की पायाखाली काटे असणार, येणारच…. तरीही संघर्ष करत दृष्टी वर उचलती ठेवली की क्षितिज खुणावत असते. पायातले काटे टोचत नाहीत तर गती वाढवतात…. क्षितिजाकडे जाण्याची. क्षितिजाचे खुणांवणे भारावून टाकणारे असते. प्रत्येकाचे क्षितिज असतेचं पण आपण दृष्टीचा कोन बदलायला बहुधा तयार होत नाहीत. आकार, रेषा, व्याप्ती हा दृश्यभाग […]