अभिव्यक्ती….

  अभिव्यक्तीचे माध्यमं कितीतरी…..प्रत्येक माध्यम प्रभावीच ! प्रत्येकाला रूचणारं आणि त्याच्यामध्ये रुजलेला फक्त प्रकार बदल… का व्यक्त व्हावे असे वाटतं असेल विविध प्रकारे ?…. स्वतः चे विचार सांगण्यासाठी, अनुभव शब्दबद्ध , कृतीयुक्त करण्यासाठी की  परिचय व्हावा म्हणून ! की केेेवळ अभिव्यक्तीसाठी ! निसर्ग हट्ट करतो का?  की माझ्या निसर्गोत्सवात सर्वांना […]

कशासाठी ?….

भगवंताचा अंश नसलेला एक अणूसुद्धा नाही. त्याच्या अस्तित्वाचा वादच निरर्थक आहे. परंतू समज असा की  , मृत्यूनंतर देव भेटतो…. म्हणून मृत्यू स्विकारतं का कोणी? कोणी तसे करूही नये. जन्मभर पूजा, प्रार्थना, भक्ती कशासाठी ? त्याच देवाला प्राप्त करण्यासाठी… जो नंतर भेटणारच आहे!भगवंत इथेच आहे. सर्व सोपस्कार आपल्यात बदल व्हावेत म्हणूनच. […]

एकरूप….

निसर्गातून निर्माण झालेले, निसर्गतः  एकरुप असलेले आणि पुनश्च निसर्गातच सामावणारे… सर्वकाही म्हणजेच ज्ञान. हे ज्ञान  विविध मार्गाने समजावून घेण्याचा आपला फक्त प्रयत्न असू शकतो. हे मार्ग कोणते ? यापैकी कोणत्याही मार्गाने अभ्यासले तरी शेवटी हे ज्ञान एकरूप आहे हे लक्षात येते.  एकमेकांना  परस्परविरोधी वाटणारे विज्ञान आणि अध्यात्म यामध्ये देखील एकरूपता […]

सोबत काय असावे ?….

आयुष्य कस आहे आणि कस जगावं हे विचारांंवर ठरतं. जीवन प्रवाही आहे परंतु हा प्रवाह कोणत्या दिशेने ? याला बऱ्याच गोष्टी सहभागी असतात नक्की जसे जडणघडण, भेटणारी माणसे, आलेले अनुभव असा आपण विचार करतो. परंतु यापेक्षाही मूल मानवी विकासातील टप्पे तसेच स्वतःला विविध आघाड्यांवर सिद्ध होण्याची हाव. हावच म्हणावे लागेल […]

जागरण कशाचे?….

विविध उत्सवांमुळे सर्वांनाच आनंद होत असतो. परंतू केवळ आनंद मिळवणे हाच एकमेव हेतू सण, उत्सव यांच्या रचनेमागे नसतो. यानिमित्ताने जीवनदर्शन होत असते.अशी एखादी रात्र जी मानवी मनात, जीवनात नाविन्य, आनंद घेऊन येते. सुप्रभात घेऊन येते. अश्या रात्री जागर करून स्वतः मध्ये  जागरण करता येईल का!  रात्री सर्वत्र अंधाराचे साम्राज्य असते. […]

प्रवाहीपणा हवाच !….

    भाव बदलला की सगळेच बदलते….   माणसे बदलत नसतात ! काही काळानंतर ती प्रत्यक्षात कशी आहेत समजायला लागते.  आपली दृष्टी कोणत्या धारणांनी पहाते, जाणते यावर तात्काळ आणि तात्पुरता काढलेला निर्णय असतो.  कधी कधी  दिसते तसेच नसते….परंतु आपलेही चुकीचे असू शकते हेच मुळात आपण स्विकारत नाहीत. जेवढी माहिती  तेवढाच व्यक्ती […]

काय फरक पडतो?….

  कोणत्याही ठिकाणी, कुठेही  काम करत असताना प्रत्येकाला विविध अनुभव येतात. सगळे अनुभव वाईट नसतात ! आणि सगळीच माणसंही परिपूर्ण नसतात. प्रत्येकाचा येणारा अनुभव वेगळा असतो. आपण हळूहळू समृद्ध होत जातो. अनुकरण, निरीक्षण, प्रयत्न, करत शिकत जात असतो. प्रत्येकचं चूक आपण करायला पाहिजे असे नसते तर कधीकधी दुसऱ्यांच्या चुकांमधून देखील […]

सामुहिकता !….

प्रत्येकाकडे सगळ्या गोष्टी अथवा सर्व गुण कधीच नसतात. काही लोकांकडे  कल्पना क्षमता असते पण प्रत्यक्षात उतरवण्यासाठी नियोजन नसते तर कधी अधिकार नसतो. शक्ती असते पण तिला योग्य दिशा नसते. संघटनक्षमता असते पण निर्णयक्षमता नसते जे आपल्याकडे नाही ते इतरांकडे असू शकते. जे इतरांकडे नाही ते आपल्याकडे असू शकते. अशा एकमेकांच्या […]

भरलेला रितेपणा….

एवढी विस्तीर्ण, मोठी पृथ्वी सुद्धा जड नाही कारण ती एका नागाच्या फणीवर आरूढ आहे असा  समज आहे.  भौतिक गोष्टींचे, वजणाने कितीही जडत्व असले तरी ते उचलल्या जाणे शक्य आहे. त्याच्या भाराचा, फक्त वजन पेलणाऱ्या ताणकाट्यावर किंवा वजन वाहणाऱ्यावर क्षणिक ताण येऊ शकतो. असंच जीवनातही आहेपण मनाचे काय? भौतिकतेनेे, याच विचारांनी […]

शरिर घट….

सध्या पाणी घटामधे ! शरिरामध्ये प्राण त्याचप्रमाणे आहे. म्हणून कोरड्या मातीचा घट म्हणजेच हे कोरडे शरीर या  प्राणामुळे थंड आहे मग घट कसा कोरडा असेल ! जोपर्यंत एखादी गोष्ट आहे तोपर्यंतच त्याचा प्रभाव असणे, पंचप्राण अनुभूती आहेत म्हणून तर देहालय हे देवालय आहे.. हे नसेल तर शरीर सौंदर्य फक्त देखावा […]